बेरोजगार बेरोजगारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला,यवतमाळ
यवतमाळ प्रतिनिधी शासनाने 62000 शाळांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय समाज हिताच्या दृष्टीने अतिशय घातक ठरू शकतो शिक्षणाचे खाजगीकरण करणे म्हणजे संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार हिरावून घेणे होय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जो…